पोस्ट्स

मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
कर्नाटक घटनेवरून सुचलेले विचार आता खालीलप्रमाणे घटनादुरुस्ती हिने गरजेचे आहे १) राज्यपाल / राष्ट्रपती यांचा सत्सदविवेकाचा अधिकार काढून घ्यावा. तसेच या बाबतीत निश्चित  अशी नियमावली तयार करून तशी घटना दुरुस्ती करावी. २) बहुमत सिद्ध करण्यासाठीही निश्चित कालावधी असावा.