कर्नाटक घटनेवरून सुचलेले विचार आता खालीलप्रमाणे घटनादुरुस्ती हिने गरजेचे आहे १) राज्यपाल / राष्ट्रपती यांचा सत्सदविवेकाचा अधिकार काढून घ्यावा. तसेच या बाबतीत निश्चित अशी नियमावली तयार करून तशी घटना दुरुस्ती करावी. २) बहुमत सिद्ध करण्यासाठीही निश्चित कालावधी असावा.
पोस्ट्स
मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे